कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच! कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांचे सरपडोह येथे प्रतिपादन
करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष…