करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा १५० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून ‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. […]
Category: कृषी
शेती संदर्भातील येथे बातम्या दिल्या जातील. शेतकऱ्यांच्या यशोगाथासह योजनांची माहिती येथे दिली जाईल.