केकान, अंबोदरे यांची ‘मकाई’तून माघार

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतून अमित केकान व बाबूराव अंबोधरे यांनी माघार घेतली आहे. यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्वीजय बागल यांची मध्यस्ती यशस्वी ठरली आहे. यामुळे वांगी गट बिनविरोध झाला आहे. भिलारवाडी गटातून सुनिता गिरंजे, अप्पासाहेब जाधव, मांगी गटातून सुभाष शिंदे, पारेवाडी गटातून गणेश चौधरी व महिला गटातून सुनिता गिरंजे हे अर्ज ठेवणार की माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *