महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे ३० ते ४० जण फुटले असून भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या माध्यमातून हे नेते शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राजभवनावर ते शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.
